टाकळी गावातील पूरग्रस्तांची आमदार जितेश अंतापूरकर यांनी केली पाहणी; तात्काळ मदतीसाठी शासनाला आवाहन. बिलोली प्रतिनिधी गणेश कदम बिलोली तालुक्यातील टाकळी येथे आलेल्या पुरामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली, घरगुती साहित्य पाण्यात बुडाले, तसेच गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार मा. जितेश अंतापूरकर साहेब यांनी दिनांक […] Read more
मन्याड नदीच्या पाण्यात अडकलेला व्यक्ती सुखरूप बाहेर. गणेश कदम ग्रामीण प्रतिनिधी बिलोली बिलोली तालुक्यातील टाकळी व अटकळी परिसरात मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे वझरगा येथील एक नागरिक पाण्यात फसला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तत्काळ प्रशासनाने आणि गावकऱ्यांनी धाव घेतली. बिलोली नायब तहसीलदार मेटेवार साहेब, मंडळ अधिकारी मुंडकर मॅडम, ग्राम महसूल अधिकारी तलाठी […] Read more
गणेश कदम ग्रामीण प्रतिनिधी बिलोली बिलोली तालुक्यातील मौजे अटकळी येथे महसूल विभाग व तहसिल बिलोली कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्कलमधील गावातील समस्या महसुल दिन व वन विभाग महाराष्ट्र शासनाने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने सकाळी ठिक १० वाजता पहिल्या प्रथम शिवाजी […] Read more
दै.अधिकारनामा / गणेश कदम २०२० ते २०२१ या कालावधीत जिल्हास्तरीय शेळी-मेंढी वाटप योजनेत नाव असूनही लाभ न मिळाल्याचा गंभीर आरोप अंजनी (ता. बिलोली) येथील कमलबाई पिराजी गावंडे यांनी केला आहे. त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी बिलोली यांच्याकडे निवेदन सादर करून आपल्याला योजनेचा लाभ का मिळाला नाही, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी […] Read more
दै. अधिकारांना/गणेश कदम. अटकळी (ता. बिलोली) 25 आणि 26 जुलै रोजी अटकळी परिसरात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे शेतीसाठी आवश्यक ती ओलावा निर्माण झाला असून, उभ्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. यंदा वेळेवर पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः सोयाबीन या मुख्य पिकाला भरपूर […] Read more
दै. अधिकार नामा/गणेश कदम. अटकळी (ता. बिलोली) 25 आणि 26 जुलै रोजी अटकळी परिसरात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे शेतीसाठी आवश्यक ती ओलावा निर्माण झाला असून, उभ्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. यंदा वेळेवर पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः सोयाबीन या मुख्य पिकाला […] Read more
गणेश कदम ग्रामीण प्रतिनिधी बिलोली देगलूर, बिलोली, मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2023-2024 खरीप हंगामातील पीकविमा वाटप करावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेड येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर उग्र व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अप्पर निवासी जिल्हाधिकारी अंबेकर व युनायटेड इंडिया इन्शुरन्स लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून निवेदन शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश […] Read more
गणेश कदम ग्रामीण प्रतिनिधी बिलोली देगलूर, बिलोली, मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2023-2024 खरीप हंगामातील पीकविमा वाटप करावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेड येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर उग्र व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अप्पर निवासी जिल्हाधिकारी अंबेकर व युनायटेड इंडिया इन्शुरन्स लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून निवेदन शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश […] Read more
बिलोली प्रतिनिधी गणेश कदम, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील नदीपात्रातून रेतीचे उत्खनन व चोरटी वाहतूक होत असल्याचे समाज माध्यमातून सातत्याने ओरड होत असतानाही स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत नसल्याने अखेर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने नरंगल ते खानापूर, देगलूर मार्गावर वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर व वाळू जप्त केली आहे. यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक ३४५/२०२३ दाखल केला […] Read more
गणेश कदम ग्रामीण प्रतिनिधी बिलोली. नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रकरणात चौकशी करण्यासाठी लातूरची तीन सदस्य दक्षता समिती नांदेडमध्ये दाखल झाली आहे. बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी होऊ नये, यासाठी या समितीकडून पाहणी केली जाणार आहे. ही समिती जिल्ह्यात १० जुलैपर्यंत पाहणी करणार असून, काही तक्रारी असल्यास समितीकडे कराव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे. […] Read more